Chanakya Quotes in Marathi, thoughts, Vichar | चाणक्य नीती विचार , माहिती , मराठी मधे

chanakya quotes in marathi, thoughts, Vichar – चाणक्य नीती – विचार , माहिती , मराठी मधे 

चाणक्य नीती विचार मराठी

मित्रांनो, आज तुम्हाला चाणक्य, विषयी सांगणार आहे. चाणक्य, ज्याला कौटिल्य किंवा विष्णुगुप्त असेही म्हणतात. चाणक्य हा त्याच्या विचाराने फार प्रसिद्ध आहे. त्याचे विचार चाणक्य निती म्हणून फार प्रसिद्ध आहेत. ते आज आपण या लेखा मधे पाहणार आहोत. आपण थोड त्यांच्या बद्दल जाणून घेऊ, त्याचा जन्म ब्राह्मण कुटुंबात झाला आणि त्याने शिक्षण तक्षशिला (आता पाकिस्तानात आहे ) येथे घेतले. त्यांना वैद्यकशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राचे ज्ञान होते असे मानले जाते आणि असे मानले जाते की झोरोस्ट्रिअनियन लोकांनी भारतात ग्रीक आणि पर्शियन भाषेची ओळख करुन दिली.


कधीही वाईट लोकांच्या चांगल्या शब्दांवर विश्वास ठेवू नका. कारण त्यानी त्यांचा मूळ स्वभाव ला विसरत नाही. वाघ हिंसा करायच सोडत नाही. –  चाणक्य

______________________________________

लग्नानंतर जोपर्यंत पतीकडे पैसा असतो,
तो सर्व सुख-सुविधा प्रदान करतो 
तोपर्यंत पत्नी त्याची सर्व प्रकारे काळजी घेते.
परंतु दुर्दैवाने पतीचा पैसा नष्ट झाला आणि 
सुख-संपत्ती संपून गेल्यानंतर पत्नीची खरी पारख होते…
या काळातच समजते की, 
पत्नीचे प्रेम पतीवर होते की त्याच्या पैशावर. –  चाणक्य

___________________________________

भूतकाळात जे घडले त्यामुळे दु:खी होऊ नका.
चिंता आणि बेचैनी सोडून वर्तमानकाळाचा सदुपयोग,
भविष्य सावरण्यासाठी केला पाहिजे.–  चाणक्य

___________________________________

परमेश्वराने आपल्याला दोन डोळे, 
दोन कान दिले आहेत,
मात्र जीभ एकच आहे.
याचा अर्थ आपण जास्तीत जास्त पाहावे, ऐकावे
मात्र बोलावे मोजकेच. –  चाणक्य

__________________________________

नियती म्हणजे केवळ योगायोग नाही,
ती प्रत्येक व्यक्तीला अडचणीतून बाहेर पडण्यासाठी 
अनेक पर्याय तयार करून ठेवत असते..
बुद्धीमान मनुष्य त्या पर्यायांना ओळखून 
त्यातून योग्य पर्याय निवडतो.
सर्व काही नशिबाच्या हवाली टाकून बसणारा मनुष्य 
सदैव दु:ख आणि कष्ट भोगत असतो. 
असे लोक जीवनात काहीही करू शकत नाहीत. –  चाणक्य

__________________________________

ज्याचा खर्च उत्पन्नापेक्षा जास्त आहे 
असा व्यक्ती गरीब असतो.
ज्या व्यक्तीजवळ फक्त पैसा आहे,
त्याच्यापेक्षा जास्त गरीब दुसरा कोणीही नाही. –  चाणक्य

______________________________________

ज्या व्यक्तीला पैशाचा हव्यास आहे त्याला पैसा देऊन,
अहंकारी व्यक्तीला हात जोडून,
मुर्खाची गोष्ट मान्य करून आणि
विद्वानाला सत्य बोलून वश करता येऊ शकते. –  चाणक्य

____________________________________

ज्या लोकांचा स्वभाव आवश्यकतेपेक्षा,
जास्त साधा-सरळ, आणि सहज असतो,
त्यांना आयुष्यात अडचणींचा सामना करावा लागतो…
धूर्त आणि लोभी लोक यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेऊ शकतात.
अशा लोकांना दुर्बल समजले जाते.
अनावश्यक स्वरुपात या लोकांना प्रताडना सहन करावी लागते.

______________________________________

ज्या गोष्टी घडून गेल्या तो भूतकाळ झाला.
भूतकाळातल्या गोष्टी पुन्हा येत नसतात.
गेलेला काळ चांगला होता की वाईट?
गेलेला काळ गेला, तो आता बदलता येणे शक्य नाही.
त्यामुळे झालेल्या गोष्टींबद्दल पश्चाताप करून दु:खी होऊ नका…

______________________________________

जो माणूस भूतकाळातल्या गोष्टी आठवून,
चिंता करीत बसतो तो कधीही सुखी होऊ शकत नाही.
झालेल्या गोष्टींविषयी चिंता करून काहीही लाभ नाही..
भूतकाळात आपण जे चांगले किंवा वाईट कर्म केले असेल,
त्यापासून धडा घेऊन आपण पुढे जात राहिले पाहिजे.
आपल्या हातून ज्या वाईट गोष्टी घडल्या त्या पुन्हा होणार नाहीत
यासाठी दक्ष राहिले पाहिजे…

______________________________________

जे लोक पैशाचा जास्त मोह करतात,
ते जीवनात कधीही सुखी राहू शकत नाहीत…
या लोकांना प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त पैसाच दिसतो
पहिला पैसा कमावण्याची चिंता आणि नंतर त्याला सांभाळण्याची चिंता
पैसा जास्त झाल्यानंतर व्यक्तीला तो चोरीला जाईल
याची नेहमी भीती वाटत राहते…

____________________________________

जर तुम्ही स्वतःला तुच्छ, 
निर्धन, क्षुद्र मानत असाल
तर तुम्ही तसेच व्हाल. 
याउलट स्वतःचा आदर करत असाल
तर आत्मनिर्भर व्हाल आणि यश प्राप्त कराल…

____________________________________

चालू असलेला वर्तमानकाळ 
नाजूक आहे असे मानणे म्हणजे,
आयुष्यातील सर्वात मोठा भ्रम आहे.
आयुष्यातील प्रत्येक क्षण सर्वोत्तम आहे 
असे मानणारा व्यक्ती सुखी राहू शकतो…

____________________________________

क्रोध मूर्खपणापासून सुरु होऊन 
पश्चातापावर नष्ट होतो.
जो व्यक्ती स्वतःच्या क्रोधावर 
नियंत्रण ठेवतो त्याला यश प्राप्त होते…

____________________________________

साप जरी विषारी नसला तरीही तो स्वत: ची सौरंक्षणासाठी विषारी असल्याचे दर्शविणे आवश्यक आहे. –  चाणक्य

______________________________________

दुधात मिसळलेले पाणी देखील दूध बनते. त्याचप्रकारे आपण चांगल्या लोकांबरोबरही मैत्री करुण चांगले होऊ शकतो. म्हणूनच आपण चांगल्या लोकांसंगे मैत्री केली पाहिजे. –  चाणक्य

______________________________________

शरीरापासून सुंदर असलेली स्त्री आपल्याला फक्त एक रात्र आनंद देऊ शकते. हृदयापासून सुंदर असलेली स्त्री आपल्याला आयुष्य भर अनंदाता ठेवते. म्हणून मनापासून सुंदर असलेली स्त्री संगे लग्न करणे योग्य आहे. –  चाणक्य

______________________________________

शिक्षण प्राप्त करणे हे तपस्यासारखे आहे. म्हणून घर आणि मायाची बलिदान करणे आवश्यक आहे. –  चाणक्य

______________________________________

स्त्रियावर वाईट नजर ठेवणारे व्यक्ति कधीही पवित्र असू शकत नाही. –  चाणक्य

______________________________________

जन्मापासून येणारी स्वभाव बदलत नाहीत. तथापि, कडु लिंबाचा झाडावर दुधाची अभिषेक केला तरी कडु लिंब, कडु लिंबच राणार। ती गूळ बनणार नाही. –  चाणक्य

______________________________________

उंच इमारतीवर कावळे बसले असले तरी त्याला गरुड म्हणता येणार नाही. त्याचप्रमाणे, एखाद्या व्यक्तीचा आदर त्याच्या गुणांद्वारे निश्चित केला जातो, परंतु त्याच्या उंची, स्थिती किंवा संपत्तीवर नाही. –  चाणक्य

______________________________________

फुलांचा सुगंध केवळ वाराच्या दिशेने पसरतो. चांगल्या व्यक्तीची गुणवत्ता सर्व दिशांमध्ये पसरतो. –  चाणक्य

______________________________________

तुम्ही एका लोभी व्यक्तीला पैसा देवून तुमचा अधीन करू शकता. जर तुम्हाला एका चांगल्या व्यक्तीला तुमचा अधीन करुन घ्यावे लागले तर तुम्हाला सत्य बोलावे लागेल. –  चाणक्य

______________________________________

कसे एक दारू पिण्यारी व्यक्तीला बरोबर किंवा चूक याची जाणीव नसते, त्याचप्रकारे स्वार्थी व्यक्तीला बरोबर किंवा चूक समजत नाही. –  चाणक्य

______________________________________

सिंहांला जंगलाचा राजा घोषित करण्यासाठी कोणताही सभा केलि जात नाही. तो स्वत:च्ये गुन अणि पराक्रमाने राजा बनतो. –  चाणक्य

______________________________________

प्रथम लहान काम पूर्ण करून सर्वात मोठे कार्य साध्य करता येते. हे रागाच्या जंगली हत्तीला पकडण्यासाठी वापरली जाणारा जाड रस्सीसारखे आहे. –  चाणक्य

______________________________________

सोन्याचे चार प्रकारे परीक्षण केले जाते ; उजळणे, तोड़ने, गरम करणे आणि मारणे. त्याचप्रमाणे, मानसाला त्याग, गुण, वागणूक अणि आचरण हा चार गोष्टीवर परीक्षण केले जाते. –  चाणक्य

______________________________________

दान दारिद्र्याला नष्ट करते, चांगला वागणूक समस्याला नष्ट करते, ज्ञान अज्ञानला नष्ट करते आणि आत्मविश्वास भीतीला नष्ट करते. –  चाणक्य

______________________________________

जो माणूस आपल्या निंदा शांतपणे ऐकून घेतो. तो सर्व काही जिंकू शकतो. –  चाणक्य

______________________________________

जुन्या आठवणी मध्ये विसरून जाऊ नका. तुम्हाला पुढे जायचे आहे. त्यासाठी अत्ता जे आवश्यक आहे ते करा. –  चाणक्य

______________________________________

मुलांना फक्त पाच वर्षापर्यंत प्रेम केले पाहिजे. त्यांना दहा वर्षापर्यंत चिरडून मोठे केले पाहिजे. 

परंतु जेव्हा मुले 16 वर्षाच्ये होतात तेव्हा त्यांना मित्रांसारखे बघितले पाहिजे. –  चाणक्य

______________________________________

देव हा दगड, लाकूड, मातीच्या मूर्ती मधे नाही. तो आमच्या विचारात आहे. –  चाणक्य

______________________________________

प्रत्येक मैत्रीच्या माघे एक न एक स्वार्थ लपलेले असते. 

बिना स्वार्थीपणाची मैत्री नाही. हे एक कडू सत्य आहे. –  चाणक्य

______________________________________

जे आपल्या मनात आहे, ते किती दूर असले तरी हे नेहमीच जवळ असते. 
जे आपल्या मनात नाहीत, ते किती जवळ असले तरी लांबच राहते. –  चाणक्य

______________________________________

जो माणूस आपल्या कुटुंबाला जास्त जुळूवून आहे, तो जास्त भयभीत असतो. 

आनंदी राहण्यासाठी attachmentsला सोडले पाहिजे. –  चाणक्य

______________________________________

एका कामगाराला सुट्टीय्चा वेळेत परीक्षा केले पाहिजे. मित्र आणि नातेवाईकांना संकट आल्यावर परीक्षा केले पाहिजे. 

परन्तु पत्नीला घरात गरीबी आल्यावर परीक्षा केले पाहिजे. –  चाणक्य

______________________________________

जेव्हा भीती आपल्या जवळ येईल तेव्हा हल्ला करा आणि त्याचा नाश करा. –  चाणक्य

______________________________________

व्यक्ति त्याचा जन्मापासून महान होत नहीं, तो त्याचा कर्माने महान होतो. –  चाणक्य

______________________________________

माणूस एकटाच जन्माला येतो आणि एकटे मरतो. ते आपल्या कर्मानुसार आनंद आणि दुःख भोगुण तो नरकात किंवा स्वर्गात जातो. –  चाणक्य

______________________________________

शिक्षण एक चांगला मित्र आहे. ज्ञानी व्यक्तीला सर्वत्र आदर मिळतो. तरुण आणि सौंदर्यपेक्षा शिक्षण श्रेष्ट आहे. –  चाणक्य

______________________________________

एक आंधळ्या व्यक्तीला आरसा देने व्यर्थ आहे. त्याचप्रमाणे एका मुर्खाला पुस्तक देने व्यर्थ आहे. –  चाणक्य

______________________________________

आपल्याला काय पाहिजे आहे ते आपण आपल्या प्रयत्नापासून प्राप्त केले पाहिजे. हे आपण एक वाघापासून शिकले पाहीजे. –  चाणक्य

______________________________________

नास्तिक लोकांना मित्र नसतात. 

साहसी लोकांना मरण्याचे भय नसते. आत्म-संतुष्टि ही सर्व सुखांची आई आहे. –  चाणक्य

______________________________________

सर्वात मोठा गुरु मंत्र आहे की कधीही आपले रहस्य कुठेही सामायिक करू नका. हे तुम्हाला नष्ट करेल. –  चाणक्य

______________________________________

निर्दोष व्यक्तीला शिक्षा देवून तुम्ही एक नविन शत्रू बनवता. –  चाणक्य

______________________________________

इतरांच्या चुकांपासून शिका. कारण सर्व चुका स्वत्ता करुण शिकण्यासाठी आमच्याकडे जास्त वेळ नाही. आयुष्य खूप लहान आहे. –  चाणक्य


मित्रांनो कशी वाटली पोस्ट आवडली असेल तर कॉमेंट करून सांगा , आणि daily updates साठी फेसबूक पेज लाईक करा.

या पोस्ट मधे आपण पाहिलं की , chanakya quotes in marathi, thoughts, Vichar – चाणक्य नीती – विचार , माहिती , मराठी मधे , मराठी चाणक्य नीति , चाणक्य नीति मराठी सुविचार , Chanakya quotes, Chanakya Vichar , Mahiti, Information, marathi , Chanayky Status , हे सर्व आपण पाहिलं. धन्यवाद



Leave a Comment