Sad Marathi Love Shayari For Girlfriend | मराठी साड शायरी

sad marathi love shayari for girlfriend  

New Marathi Sad Status

Hello फ्रेंड कसे आहात , आज मी घेऊन आलो आहे , Sad Marathi status , माणूस हा प्रेेेेेेेेमा मुळे कधी ना कधी, दुःखी होतोच.  तर त्याच्या पुढील पार्टनर ला त्याच्या feeling कळण्यासाठी Sad status आपल्या व्हॉटसअप वर  ठेवतो.

तसेच आज २००+ स्टेटस मी आज घेऊन आलो आहे …

 इतकेही प्रेम करु नये कि प्रेम हेच जीवन होईल कारण..

कारण प्रेमभंग झाल्यावर जीवंतपणी मरण येईल……

______________________________________

हे सगळं असुनही आहे तसं जमवुया का आपण?

ऊन आणि सावली राहतात ना जसं

______________________________________

तुझ्या दिलेल्या वचनांचे 

एक एक काळे मणी 

अंतरात जपून 

ठेवले आहेत …….!

______________________________________

तू दरी होतीस आणि मी कड्यावरती उभा,

यात माझे काय चुकले जर दिले झोकून मी.

______________________________________

निष्पाप मनात नेहमी तुझ ‘मागणं’ येतं,

अबोल्या नजरेतही एकच ‘सांगण’ होतं,

भिजलेल्या ‘क्षणांची’ आहे काही गाणी,

आपल्या प्रेमाची हीच छोटीशी कहाणी

______________________________________

जो खर प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी रिकामी राहते…

______________________________________

Sad status in marathi


जेव्हा भेटीची ओढ़ लागेल तुला, मी भेटेन तुझ्या  हृदयाच्या प्रत्येक ठोक्याला…

______________________________________

खुप कठीण असतं आपलं मन दुखावलेल असताना समोरच्याला “I AM FINE” म्हणनं…

______________________________________

तू माझी आहेस कि नाहीस माहित नाही 

पण तुला माझी म्हणायला खूप आवडते…♡♡ 

मनालाही समजावलय तू माझी नाही 

पण त्यालाही आता तुझ्याचसाठी धडधडायला खूप 

आवडते…♡

______________________________________

जे नशीबात नव्हते ते च मागितले,, म्हणूनच कदाचित माझे प्रेम अधुरे राहिले…

______________________________________

 जे नशीबात नव्हते ते च मागितले,, म्हणूनच कदाचित माझे प्रेम अधुरे राहिले..

______________________________________

कधी कधी सगळे नाते फक्त नावापुरतेच राहील्यासारखे वाटतात…

______________________________________

कशी भर पावसातही आग माझी व्हायची तुला जेव्हा असा बिलगायचा पाऊसही… 

______________________________________

आत्मविश्वासाला तडा गेल्यावर , कोणताच मार्ग उरत नाही.. सगळीकडे अंधार मग, प्रकाश कुठेच रहात नाही.. 

______________________________________

एखाद्याला खुप जीव लावुन पण तो आपल्याला वाईट व्यक्ती समजतो हे कळाल्यावर खुप दु:ख होत….

______________________________________

 दोनच पावल तुझ्यासोबत चालावस वाटतय आयुष्यभरासाठी या आठवणींना मनात साठवून ठेवावस वाटतय… 

______________________________________

हैराण करतात त्या “जटा” आणि घायाळ करतात त्या “बटा”…

______________________________________

येणा-या प्रत्येक सावळीत तुझाच भास आहे, तू येशील अशी उगीचच आस आहे.

______________________________________

आजही पुन्हा तेच झाले… डोळ्यात माझ्या तुझे अश्रु आले…

______________________________________

 डोळ्यांत वाच माझ्या तू गीत भावनांचे सादाविना कळावे संगीत लोचनांचे… 

______________________________________

नात संपल तरी प्रेम उरतच…

______________________________________

ही नातीसूद्धा ना ..कधीकधी, आपणास भरपूर छळतात…! गरज नसताना पायाशी लोळतात गरजेवेळी दूर दूर पळतात..!!

______________________________________

 पाऊसाचा पहीला थेंब आणी आपली पहीली भेट आजही मला आठवते.आता फक्त पाऊसाचे थेंब आहेत पण तु नाहीस..

______________________________________

काय हवं होतं तिला,मला कळलंच नाही.. घेऊन गेली ह्रदय,पुढचं मला माहित नाही…

______________________________________

नसतेस घरी तू जेव्हा, जीव तुटका तुटका होतो, जगण्याचे विरती धागे, संसार फाटका होतो…

______________________________________

 जाता जाता तो बोलून गेला मी तुझ्या आयुष्यात नसणं यातचं तुझं सुःख आहे..

______________________________________

ती आली नसती आयुष्यात तर बरं झालं असतं मित्रा… उगीचच प्रेमाचा तिरस्कार वाटू लागला…

______________________________________

  हृदयविना केलेली ओठांची हालचाल व्यर्थ आहे…

______________________________________

विसरू नकोस कुणीतरी झुरतं तुझ्यासाठी….

______________________________________

कोण होती ती ? जी हृदयात घर करुन गेली, कधी उघडले नव्ह्ते जे, दार ते उघडून गेली.

______________________________________

दोघांच्याही मनात शब्दांचे वादळ माजलेले असते, पण ओठांपर्यंत यायला त्या शब्दांचेच धाडस नसते.

______________________________________

 वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी .. “अनुभव”म्हणजे काय हे तेव्हाच कळते..!! जेव्हा एखादी” ठेच “काळजाला लागते …

______________________________________

वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी .. “अनुभव”म्हणजे काय हे तेव्हाच कळते..!! जेव्हा एखादी” ठेच “काळजाला लागते 

 _____________________________________

आज काल वाटेवरचा मोगरा सुद्धा फुलत नाही ; कारण त्याला सुद्धा माहित आहे की तू माझ्याशी बोलत नाही…

______________________________________

 तू सोडून गेलीस मला वाऱ्यावर तरीही माझा विश्वास आहे माझ्या प्रेमावर…

______________________________________

 किती तरी खेळणी आहेत खेळण्यासाठी, पण,…………… शेवटी तो माझ्या भावनांशीच खेळला !!!

 _____________________________________

 शब्दच उरले नाहीत आता काही बोलायला , माननेच समजावलय ओठांना शिवायला…

 _____________________________________

हृदयाचे जग रिकामे आहे … जेव्हा पासून तू गेली आहेस…

______________________________________

 रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ असतात कारण शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते,पण अश्रू ला बाहेर येण्यासाठी मनाला जखमी व्हावे लागते

 _____________________________________

 तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार.. दोन्ही माझ्याच पक्षात येईल. जर तू माझ्याशी प्रेम करशील तर मी तुझ्या हृदयात असेल.. अणि जर तू माझ्याशी तिरस्कार करशील तर मी तुझ्या मनात असेल…

______________________________________

 कवी बनण्यासाठी थोडा पावसाचा आधार घेतला प्रेमभंगाचा घाव मात्र न मागताच उधार भेटला…

 _____________________________________

 भेटीपेक्षा मला तुझा विरह आवडतो,.कारण..?? त्यात तुझ्या ख-या प्रेमाची जाणीवअसते.

______________________________________

Marathi New Status

 _____________________________________

  तू गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता प्रेमाच्या त्या विरहात मन हेलकावत होता…

______________________________________

जेव्हा आपल्याला बोलाव वाटत असतं तेव्हा सगळेच Busy असतात..

______________________________________

 ओळखीचा वाटल्यावर वाट तो बदलून गेला,

 तो तसा घाईत नव्हता पण मला टाळून गेला.

______________________________________

हे पहा नक्की आवडेल..

______________________________________

बंदुकीतून सुटलेली गोळी मी थांबवून दाखू शकतो… पण फक्त एकदाच…

______________________________________

 तुझी वाट पाहताना दिवस संपतात…

 पण माझ वाट पाहणं संपत नाही…

______________________________________

 “कोणी मनासारखं जगत असतं”

 आणि

 “कोणी दुसऱ्याच मन जपून जगत असतं..!!”

______________________________________

वेळ बदलते आयुष्य पुढे सरकल्यावर..आयुष्य बदलते प्रेम झाल्यावर प्रेम नाही बदलत आपल्या लोकांबरोबर..पण आपली लोकं मात्र बदलतात वेळ आल्यावर..

______________________________________

 तिच्या डोळ्यांत पाहिले तेव्हा समजले प्रेम कशाला म्हणतात.. , आणि ती सोडून गेली तेव्हा समजले खरं प्रेम कशाला म्हणतात.

______________________________________

काही नसत आपल्या हातात परिस्थितीच असते छळत .. मन हि जात मरून मग अश्रूसुद्धा नाही गळत…

______________________________________

एकदा फक्त मागे वळून बघ……..मी सदैव तुझ्यासाठी असेन.. 

______________________________________

मार्ग सरळ होता मी वळणं बदलत राहीले

तु माझ्या काळजात सामावुन गेलास सुध्दा

मी वेडयापरी तुझ्या मनाचं दार शोधत राहीले.

______________________________________

मराठी breakup स्टेटस..

______________________________________

 जीव तयार आहे तुझ्यासाठी

 गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना ?

______________________________________

सुंदर तर सर्वच मुली असतात पण

ती लाखात एक होती

______________________________________

गोष्ट एक स्वप्नातली स्वप्नातच राहून गेली डोळे होते माझे 

मिटलेले …आणि रात्र तिने चोरून नेली

______________________________________

 स्वप्नात कुणाला असंही बघु नये की आधाराला त्याचे हात असते.  तुटलेच जर स्वप्न अचानक.. हातात आपल्या काहीच नसावे

______________________________________

  याचना हे आयुष्यातलं सर्वात अवघड वक्तृत्व आहे…

______________________________________

एकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो , तर तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्या बरोबर सर्व जण असतात , पण ती व्यक्ती नसते जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते..

______________________________________

 प्रेमाने जग जिंकता येत.. पण काही वेळा ज्या व्यक्तीला आपण जग मानतो त्याला मात्र आपल्याला जिंकता येत नाही..

______________________________________

मी जे हरवल ते कधिच माझ नव्हत… पण त्याने जे हरवल ते फक्त त्याचेच होत…

______________________________________

 बघ… अजूनही तुला रहावत नाही माझं स्टेटस पाहिल्यावाचून… बोलून टाक आता एकदाचं मनातलं…

______________________________________

 पापण्यांची सीमारेषा तोडून माझ्या गालावर पडला, एक आश्रू माझ्या सहनशिलतेचां अपमान करून गेला !!!

______________________________________

 मी पण अश्या मुलीवर प्रेम केल,की तिला विसरण मला शक्य नव्हत… आणि तिला मिळवण माझ्या नशिबात नव्हत…

______________________________________

 लोक म्हणतात काय असत प्रेमात..

 पण मी म्हणतो करून बघा एकदा..

 काय नसत प्रेमात…?

______________________________________

Marathi Sad Status 

 समुद्रातील तुफ़ानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात. ती निर्माण होऊ देऊ नका…

______________________________________

ज्याची मस्करी करणारं कुणी नसतं; त्याच्यावर प्रेम करणारंही कुणी नसतं.

______________________________________

 देवाला जे मागितलं ते सर्व मिळाल पण जेव्हा तुला मागितल ते देवालाही नाही देता आल …

______________________________________

आपल्यामुळे नाही…. ,कोणीतरी आपल्यासाठी रडायला पाहिजे….

______________________________________

 ठाऊक आहे मला,मी नसताना तू रडशील एकदा का होईना,आठवण माझी काढशील …

______________________________________

 कोणाला ईतकी पण वाट बघायला लावु नका की वाट बघणाराच दुर निघुन जाईल…

______________________________________

 कळलाच नाही कधी मला तुझं ते आतल्या आत जळण, जवळ असूनही लक्षातच आलं नाही तुझं एकटीच तडफडण…

______________________________________

वेदनेची वेदना ही फक्त वेदनेला कळते…

______________________________________

जेंव्हा “झोप का येत नाही?” ह्या प्रश्नावर तुझ्याकडे उत्तर नसेल! तेंव्हा आपण भेटू……

______________________________________

मराठी Funny / Comedy स्टेटस

______________________________________

 ही नातीसूद्धा ना ..कधीकधी, आपणास भरपूर छळतात…! गरज नसताना पायाशी लोळतात गरजेवेळी दूर दूर पळतात..!!

______________________________________

खरे प्रेम आयुष्यात फक्त एकदाच भेटते

त्याचे मोल ते निसटल्यानंतर कळते

______________________________________

वाट पाहीन …पण तुलाच घेउन जाईन…

______________________________________

एकटा राहण्यात पण एक वेगळीच मजा आहे सुख नसले खूप तरी आयुष्यातून दुखः तेवढा वजा आहे

______________________________________

सोबतीची आस आहे, नको सांत्वनाचा सहारा, अथांग या समुद्रावर मला तूच एक किनारा…

______________________________________

अश्रू येणं हे माणसाला ह्रदय असल्याचं द्योतक आहे.

______________________________________

असेच होते म्हणायचे तर अशी अचानक भ्यालिस का? अर्ध्या वाटेवरती जाऊन पुन्हा परत तू आलीस का?

______________________________________

“कधी कधी लक्षात ठेवण्यापेक्षा विसरणंच जास्त अवघड असतं..”

______________________________________

जखम करणारा विसरतो, पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही.

______________________________________

 अडाणी अशा या वेड्याला तू कधी समजावशील का जीवनाच्या एका वळणावर तू कधी भेटशील का ?

______________________________________

माझी गर्लफ्रेन्ड मला म्हणाली तुला फेसबुक,व्हॉट्स ऍप हवय की मी ? …. … .. .. .कधी कधी खुप आठवण येते रे मित्रा तिची… 

______________________________________

मी सुद्धा खुप नशीबवान असतो जर का तिला पैसा आणि प्रेमातला फरक कळाला असता…

______________________________________

कोणावर ईतकं प्रेम नका करु की स्वतः वर पण प्रेम करायला विसराल

______________________________________

Space देणं म्हणजे अथांग सागरात एका छोट्याश्या होडी मधे बसून आपल्या जहाजाची वाट पाहण्यासारख आहे…

______________________________________

 ह्रदये परस्परांना द्यावीत, ती परस्परांच्या अधीन करू नयेत…

______________________________________

 माझ्या आयुष्याच्या गणितात, दुःखांचा हिशेब अगदी रास्त होता … कारण, होरपलेल्या प्रत्येक दुःखी क्षणात, तुझाच वाटा जास्त होता …

______________________________________

कुणास दुखावू नये उगाच गम्मत म्हणून बरंच काही गमवावं लागतं किंमत म्हणून…

______________________________________

माणसांवर जेवढ प्रेम कराव तेवढेच ते दुर जातात.

______________________________________

देवाच्या मंदिरात मी एकच प्रार्थना करतो , सुखी ठेव तिला जिच्यावर मी प्रेम करतो…

______________________________________

नको न जाऊ सोडून तू असे मला.. कि जीव तुझ्यात अडकला आहे..

______________________________________

ओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे.
जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे. जिवनाच्या वाटेवर अनेक मिञ मिळतील तुला परंतु, हदयाच्या एका बाजुस जागा माञ माझी असु दे …

______________________________________

लक्ष लक्ष थेंब कुणी पाझरत तुझ्यासाठी.

कुणीतरी झुरतं तुझ्यासाठी 

______________________________________

प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा का दिसतो..???

______________________________________

 नेहमीच पराभव झाला तरी, हक्क तुझ्यावर सांगणार नाही.. पण तुझी शप्पत सांगतो…. पुन्हा प्रेम करणार नाही……

______________________________________

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात…. मी बोलतच नाही,  डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात…. तिला कळतच नाही.

______________________________________

 मला तुझी गरज आहे, हे न सांगता ओळखशील ना ?

______________________________________

 आपण कोणताही विचार न करता एखाद्यावर खुप प्रेम करतो…पण नेमक तोच एक दिवस आपल्या प्रेमाची तिरडी बाधुन निघून जातो….

______________________________________

 असे वाटून तिच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवला होता, कि एवढे सुंदर होठ खोट कसे बोलू शकतील.

______________________________________

 कोणीतरी कोणाची वाट पहात थांबत… येणाऱ्याच येण मात्र सावलीसारखं लांबत…

______________________________________

 जेवढं माझ्याकडे जळून पाहशील … तेवढंच माझ्याकडे वळून पाहशील…

 _____________________________________

देशील जर का हाक मला तू बुडेन मी तर आनंदाने तुला तीरावर उभी पाहूनी सोडून देईन मीच किनारे…

______________________________________

माणूस गर्दीचा झाला म्हणजे हरवत नाही एकटा राहिला, कि हरवतो…

______________________________________

 ओंठ जरी माझे मिटलेले .. डोळे मात्र उघडे होते…. तू ओंठातून फुटणार्या शब्दांची वाट पहिली.. पण डोळ्यांनी ते कधीच व्यक्त केले होते….

______________________________________

 प्रेमाचं गमभन तू तरी शिकवायचस डोळ्यातलं प्रेम शब्दात तरी सांगायचस…

______________________________________

 तळमळतो मी इथे तुझ्याविण शून्य जाहले अवघे जीवन…!

______________________________________

 तिला सवयचं होती ह्रदयाशी खेळण्याची, म्हणून ती ही गेली आता माझ्या भावनांनशी खेळून…

______________________________________

रडू तर येत होत… डोळ्यात मात्र दिसत नव्हत… चेहरा कोरडा होता… पण मन मात्र भिजत होत…

______________________________________

 का कळत नाही तुला माझंही एक मन आहे, जे फ़क्त तुझी आनं तुझीच वाट पाहत आहे…

______________________________________

थांब… इथून पुढं मला एकट्यालाच जायचंय पण धन्यवाद; तू इथवर आलीस… सारं आयुष्य नसलीस तरी चार पावलं माझी झालीस….

______________________________________

तुला काय वाटत तू गेलीस तर मी काय मरुन जाईन ,अगं तू पोरगी आहेस ऑक्सीजन नाही…

______________________________________

तोपर्यंन्त सोबत चाल जोपर्यंन्त शक्य आहे… जेव्हा परिस्थिति बदलेल तेव्हा तू पण बदलून जा…

______________________________________

माझी नजर अखेरपर्यंत तुलाच शोधत होती पण तुला कधी नजरेसमोर यावस वतलाच नाही…

______________________________________

जुळायच्या असल्या तर गोष्टी आपोआप जुळतात…. आणि तरीही जुळवायच म्हटलं तर नुसता संसार होतो… सहवास नाही.

______________________________________

धुंद ही हवा तरी फूल फुलेना , सूर मिळाले तरी गीत जुळेना…

______________________________________

तुझ्याकडे पूर्ण दिवस नाही मागत मी फक्त त्यातील काहीक्षण दे … आलीस तरी तुझ्या आठवणीना तरी यायला वाव दे…

______________________________________

पिंजऱ्यात कोंडून पाखरं कधीच आपली होत नाहीत…

______________________________________

कधी कधी काही पाऊले अशी पडतात.. की सावल्या सोबतच्या परक्या होऊ लागतात..

______________________________________

त्याला कधी कळलचं नाही की, त्याच्याशिवाय आयुष्य हेचं सगळ्यात मोठं दू :ख आहे…

______________________________________

सारं काही जाणतेस तू… परत मी सांगायलाच हवं का ? नजरेतल्या भावना वाचतेस तू… त्यांनाही शब्दांत बांधायला हवं का ?

______________________________________

त्याला कधी कळलचं नाही की, त्याच्याशिवाय आयुष्य हेचं सगळ्यात मोठं दू :ख आहे…

______________________________________

कधी कधी काही पाऊले अशी पडतात.. की सावल्या सोबतच्या परक्या होऊ लागतात..

______________________________________

तुझ्याकडे पूर्ण दिवस नाही मागत मी फक्त त्यातील काहीक्षण दे … आलीस तरी तुझ्या आठवणीना तरी यायला वाव दे…

______________________________________

 धुंद ही हवा तरी फूल फुलेना , सूर मिळाले तरी गीत जुळेना…

______________________________________

 जुळायच्या असल्या तर गोष्टी आपोआप जुळतात…. आणि तरीही जुळवायच म्हटलं तर नुसता संसार होतो… सहवास नाही.

______________________________________

 माझी नजर अखेरपर्यंत तुलाच शोधत होती पण तुला कधी नजरेसमोर यावस वतलाच नाही…

______________________________________

 तोपर्यंन्त सोबत चाल जोपर्यंन्त शक्य आहे… जेव्हा परिस्थिति बदलेल तेव्हा तू पण बदलून जा…

______________________________________

तुला काय वाटत तू गेलीस तर मी काय मरुन जाईन ,अगं तू पोरगी आहेस ऑक्सीजन नाही…

______________________________________

थांब… इथून पुढं मला एकट्यालाच जायचंय पण धन्यवाद; तू इथवर आलीस… सारं आयुष्य नसलीस तरी चार पावलं माझी झालीस….

______________________________________

 का कळत नाही तुला माझंही एक मन आहे, जे फ़क्त तुझी आनं तुझीच वाट पाहत आहे…

______________________________________

रडू तर येत होत… डोळ्यात मात्र दिसत नव्हत… चेहरा कोरडा होता… पण मन मात्र भिजत होत…

______________________________________

 तिला सवयचं होती ह्रदयाशी खेळण्याची, म्हणून ती ही गेली आता माझ्या भावनांनशी खेळून…

______________________________________

 तळमळतो मी इथे तुझ्याविण शून्य जाहले अवघे जीवन…!

______________________________________

प्रेमाचं गमभन तू तरी शिकवायचस डोळ्यातलं प्रेम शब्दात तरी सांगायचस…

______________________________________

 ओंठ जरी माझे मिटलेले .. डोळे मात्र उघडे होते…. तू ओंठातून फुटणार्या शब्दांची वाट पहिली.. पण डोळ्यांनी ते कधीच व्यक्त केले होते….

______________________________________

 माणूस गर्दीचा झाला म्हणजे हरवत नाही एकटा राहिला, कि हरवतो…

______________________________________

 देशील जर का हाक मला तू बुडेन मी तर आनंदाने तुला तीरावर उभी पाहूनी सोडून देईन मीच किनारे…

______________________________________

 जेवढं माझ्याकडे जळून पाहशील … तेवढंच माझ्याकडे वळून पाहशील…

______________________________________

 कोणीतरी कोणाची वाट पहात थांबत… येणाऱ्याच येण मात्र सावलीसारखं लांबत…

______________________________________

 असे वाटून तिच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवला होता, कि एवढे सुंदर होठ खोट कसे बोलू शकतील.

______________________________________

 आपण कोणताही विचार न करता एखाद्यावर खुप प्रेम करतो…पण नेमक तोच एक दिवस आपल्या प्रेमाची तिरडी बाधुन निघून जातो….

______________________________________

मला तुझी गरज आहे, हे न सांगता ओळखशील ना ?

______________________________________

 ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात…. मी बोलतच नाही,  डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात…. तिला कळतच नाही.

______________________________________

नेहमीच पराभव झाला तरी, हक्क तुझ्यावर सांगणार नाही.. पण तुझी शप्पत सांगतो…. पुन्हा प्रेम करणार नाही……

______________________________________

“लक्ष लक्ष थेंब कुणी पाझरत तुझ्यासाठी.

कुणीतरी झुरतं तुझ्यासाठी”

______________________________________

 ओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे.
जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे. जिवनाच्या वाटेवर अनेक मिञ मिळतील तुला परंतु, हदयाच्या एका बाजुस जागा माञ माझी असु दे …

______________________________________

 नको न जाऊ सोडून तू असे मला.. कि जीव तुझ्यात अडकला आहे..

______________________________________

 देवाच्या मंदिरात मी एकच प्रार्थना करतो , सुखी ठेव तिला जिच्यावर मी प्रेम करतो…

______________________________________

 माणसांवर जेवढ प्रेम कराव तेवढेच ते दुर जातात.

______________________________________

कुणास दुखावू नये उगाच गम्मत म्हणून बरंच काही गमवावं लागतं किंमत म्हणून…

______________________________________

 माझ्या आयुष्याच्या गणितात, दुःखांचा हिशेब अगदी रास्त होता … कारण, होरपलेल्या प्रत्येक दुःखी क्षणात, तुझाच वाटा जास्त होता …

______________________________________

ह्रदये परस्परांना द्यावीत, ती परस्परांच्या अधीन करू नयेत…

______________________________________

Space देणं म्हणजे अथांग सागरात एका छोट्याश्या होडी मधे बसून आपल्या जहाजाची वाट पाहण्यासारख आहे…

______________________________________

 कोणावर ईतकं प्रेम नका करु की स्वतः वर पण प्रेम करायला विसराल

______________________________________

मी सुद्धा खुप नशीबवान असतो जर का तिला पैसा आणि प्रेमातला फरक कळाला असता…

______________________________________

 माझी गर्लफ्रेन्ड मला म्हणाली तुला फेसबुक,व्हॉट्स ऍप हवय की मी ? …. … .. .. .कधी कधी खुप आठवण येते रे मित्रा तिची…

______________________________________

 अडाणी अशा या वेड्याला तू कधी समजावशील का जीवनाच्या एका वळणावर तू कधी भेटशील का ?

______________________________________

 जखम करणारा विसरतो, पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही

______________________________________

“कधी कधी लक्षात ठेवण्यापेक्षा विसरणंच जास्त अवघड असतं..”

______________________________________

 असेच होते म्हणायचे तर अशी अचानक भ्यालिस का? अर्ध्या वाटेवरती जाऊन पुन्हा परत तू आलीस का?

______________________________________

 अश्रू येणं हे माणसाला ह्रदय असल्याचं द्योतक आहे.

______________________________________

सोबतीची आस आहे, नको सांत्वनाचा सहारा, अथांग या समुद्रावर मला तूच एक किनारा…

______________________________________

 एकटा राहण्यात पण एक वेगळीच मजा आहे सुख नसले खूप तरी आयुष्यातून दुखः तेवढा वजा आहे

______________________________________

“खरे प्रेम आयुष्यात फक्त एकदाच भेटते

त्याचे मोल ते निसटल्यानंतर कळते”

______________________________________

 ही नातीसूद्धा ना ..कधीकधी, आपणास भरपूर छळतात…! गरज नसताना पायाशी लोळतात गरजेवेळी दूर दूर पळतात..!!

______________________________________

 जेंव्हा “झोप का येत नाही?” ह्या प्रश्नावर तुझ्याकडे उत्तर नसेल! तेंव्हा आपण भेटू……

______________________________________

 कळलाच नाही कधी मला तुझं ते आतल्या आत जळण, जवळ असूनही लक्षातच आलं नाही तुझं एकटीच तडफडण…

______________________________________

 कोणाला ईतकी पण वाट बघायला लावु नका की वाट बघणाराच दुर निघुन जाईल…

______________________________________

 ठाऊक आहे मला,मी नसताना तू रडशील एकदा का होईना,आठवण माझी काढशील …

______________________________________

 आपल्यामुळे नाही…. ,कोणीतरी आपल्यासाठी रडायला पाहिजे….

______________________________________

 देवाला जे मागितलं ते सर्व मिळाल पण जेव्हा तुला मागितल ते देवालाही नाही देता आल …

______________________________________

ज्याची मस्करी करणारं कुणी नसतं; त्याच्यावर प्रेम करणारंही कुणी नसतं.

______________________________________

 समुद्रातील तुफ़ानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात. ती निर्माण होऊ देऊ नका…

  _____________________________________

“लोक म्हणतात काय असत प्रेमात..

पण मी म्हणतो करून बघा एकदा..

काय नसत प्रेमात…? 

______________________________________

पापण्यांची सीमारेषा तोडून माझ्या गालावर पडला, एक आश्रू माझ्या सहनशिलतेचां अपमान करून गेला !!! 

______________________________________

मी पण अश्या मुलीवर प्रेम केल,की तिला विसरण मला शक्य नव्हत… आणि तिला मिळवण माझ्या नशिबात नव्हत…

______________________________________

बघ… अजूनही तुला रहावत नाही माझं स्टेटस पाहिल्यावाचून… बोलून टाक आता एकदाचं मनातलं… 

______________________________________

मी जे हरवल ते कधिच माझ नव्हत… पण त्याने जे हरवल ते फक्त त्याचेच होत…

______________________________________

प्रेमाने जग जिंकता येत.. पण काही वेळा ज्या व्यक्तीला आपण जग मानतो त्याला मात्र आपल्याला जिंकता येत नाही…. 

______________________________________

एकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो , तर तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्या बरोबर सर्व जण असतात , पण ती व्यक्ती नसते जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते.. 

______________________________________

 याचना हे आयुष्यातलं सर्वात अवघड वक्तृत्व आहे… 

______________________________________

“स्वप्नात कुणाला असंही बघु नये की आधाराला त्याचे हात असावे..  तुटलेच जर स्वप्न अचानक.. हातात आपल्या काहीच नसावे

______________________________________

 गोष्ट एक स्वप्नातली स्वप्नातच राहून गेली डोळे होते माझे मिटलेले …आणि रात्र तिने चोरून नेली

______________________________________

 “जीव तयार आहे तुझ्यासाठी

 गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना ?”

______________________________________

 “मार्ग सरळ होता मी वळणं बदलत राहीले

 तु माझ्या काळजात सामावुन गेलास सुध्दा

 मी वेडयापरी तुझ्या मनाचं दार शोधत राहीले.”

______________________________________

 एकदा फक्त मागे वळून बघ……..मी सदैव तुझ्यासाठी असेन..

______________________________________

काही नसत आपल्या हातात परिस्थितीच असते छळत .. मन हि जात मरून मग अश्रूसुद्धा नाही गळत…

______________________________________


  तिच्या डोळ्यांत पाहिले तेव्हा समजले प्रेम कशाला म्हणतात.. , आणि ती सोडून गेली तेव्हा समजले खरं प्रेम कशाला म्हणतात.

______________________________________

वेळ बदलते आयुष्य पुढे सरकल्यावर..आयुष्य बदलते प्रेम झाल्यावर प्रेम नाही बदलत आपल्या लोकांबरोबर..पण आपली लोकं मात्र बदलतात वेळ आल्यावर..

______________________________________

 “”कोणी मनासारखं जगत असतं”

 आणि

 “कोणी दुसऱ्याच मन जपून जगत असतं..!!””

______________________________________

“तुझी वाट पाहताना दिवस संपतात…

पण माझ वाट पाहणं संपत नाही…”

______________________________________

love quotes in marathi for boyfriend 

 “ओळखीचा वाटल्यावर वाट तो बदलून गेला,

 तो तसा घाईत नव्हता पण मला टाळून गेला.”

______________________________________

मराठी Birthday wish 👇

क्लिक करा

______________________________________

जेव्हा आपल्याला बोलाव वाटत असतं तेव्हा सगळेच Busy असतात..

______________________________________

 तू गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता प्रेमाच्या त्या विरहात मन हेलकावत होता…

______________________________________

भेटीपेक्षा मला तुझा विरह आवडतो,.कारण..??.त्यात तुझ्या ख-या प्रेमाची जाणीवअसते.

______________________________________

कवी बनण्यासाठी थोडा पावसाचा आधार घेतला प्रेमभंगाचा घाव मात्र न मागताच उधार भेटला…

______________________________________

तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार.. दोन्ही माझ्याच पक्षात येईल. जर तू माझ्याशी प्रेम करशील तर मी तुझ्या हृदयात असेल.. अणि जर तू माझ्याशी तिरस्कार करशील तर मी तुझ्या मनात असेल…

______________________________________

रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ असतात कारण शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते,पण अश्रू ला बाहेर येण्यासाठी मनाला जखमी व्हावे लागते

______________________________________

  हृदयाचे जागा  रिकामे आहे … जेव्हा पासून तू गेली आहेस…

  _____________________________________

शब्दच उरले नाहीत आता काही बोलायला , माननेच समजावलय ओठांना शिवायला…

______________________________________

किती तरी खेळणी आहेत खेळण्यासाठी, पण,…………… शेवटी तो माझ्या भावनांशीच खेळला !!! 

______________________________________

तू सोडून गेलीस मला वाऱ्यावर तरीही माझा विश्वास आहे माझ्या प्रेमावर…

______________________________________

आज काल वाटेवरचा मोगरा सुद्धा फुलत नाही ; कारण त्याला सुद्धा माहित आहे की तू माझ्याशी बोलत नाही…

______________________________________

 वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी .. “अनुभव”म्हणजे काय हे तेव्हाच कळते..!! जेव्हा एखादी” ठेच “काळजाला लागते.

______________________________________

दोघांच्याही मनात शब्दांचे वादळ माजलेले असते, पण ओठांपर्यंत यायला त्या शब्दांचेच धाडस नसते. 

______________________________________

कोण होती ती ? जी हृदयात घर करुन गेली, कधी उघडले नव्ह्ते जे, दार ते उघडून गेली.

______________________________________

 विसरू नकोस कुणीतरी झुरतं तुझ्यासाठी….

______________________________________

  हृदयविना केलेली ओठांची हालचाल व्यर्थ आहे…

______________________________________

 ती आली नसती आयुष्यात तर बरं झालं असतं मित्रा… उगीचच प्रेमाचा तिरस्कार वाटू लागला…

______________________________________

 जाता तो बोलून गेला मी तुझ्या आयुष्यात नसणं यातचं तुझं सुःख आहे..

______________________________________

 नसतेस घरी तू जेव्हा, जीव तुटका तुटका होतो, जगण्याचे विरती धागे, संसार फाटका होतो…

______________________________________

मराठी जोक्स / भन्नाट जोक्स पाहण्यासाठी येथे👇

क्लिक करा



Marathi Sad Status – Marathi status New – मराठी SAD स्टेटस – 200+ Marathi status New, Love quotes In marathi For boyfriend,  Download  Marathi Status Download , Marathi Status New ,New Marathi Sad Status 

 

Leave a Comment